देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Prashant Kishor meets Priyanka Gandhi: बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी अचानक काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. ...
"गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा न मिळाल्याने आता 'एसआयआर'च्या (SIR) नावाखाली दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरिबांची नावे मतदार यादीतून वगळली जात आहे." ...