देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Winter Session 2025: राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार तसेच भ्रष्टाचाराच्या मुद् ...
Captain Amarinder Singh: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजपामध्ये निर्णय हे दिल्लीमध्ये घेतले जातात, तसेच आपल्याला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी क ...
वेणुगोपाल पुढे म्हणाले, "या मुद्दा अधिक प्रकाशझोतात आणण्यासाठी काँग्रेसच्या वतीने १४ डिसेंबर रोजी मोठी रॅली आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, यासंदर्भातील राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी वैयक्तिक भेटीसाठी वेळही मागितली आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal: हिवाळी अधिवेशन अवघे एक आठवड्याचे घेऊन भाजपा महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादरच केला आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून, बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टी ...