देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अजित पवारांनी भाजपला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सरकारचा पाठिंबा काढावा, मग खुशाल भाजपवर आरोप करावेत ...
उल्हासनगर महापालिका निवडणूकीत भाजपाचे ऐकून ७८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर शिंदेसेनेने ६९ ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरले असून त्यामध्ये ओमी टीम समर्थक उमेदवारांचा समावेश आहे. ...
Harshwardhan Sapkal Criticize Ajit Pawar & BJP: सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर पडा व मग आरोप करा, असे आव्हान काँग्रे ...