देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Nagpur : महापालिकेचे तिकीट न मिळाल्याने भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आता काँग्रेसने रोहित यांना काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली आहे. ...
PMC Election 2026 एकूणच प्रचारातील मुद्दे, तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते मतदारांना कशा पद्धतीने स्वत:चे मुद्दे पटवून देतील आणि ते किती मतदारांना पटतील, यावर उद्धवसेनेचे भवितव्य अवलंबून राहणार ...
Elections In 2026: बुधवारी सरलेलं २०२५ हे वर्ष अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे गाजलं. या वर्षात दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत बाजी मारत भाजपा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची थोडीफार भरपाई केली ...