देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोला महानगरपालिका निवडणूक प्रशासनाकडून रिंगणातील संपूर्ण ४६९ उमेदवारांची शपथपत्रे ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंतही संकेतस्थळावर अपलोड केल्याचे आढळले नाही. ...
Harshavardhan Sapkal Criticize BJP: पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला हरताळ फासला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी का ...
Indore Ralamandal Accident: इंदूरच्या रालामंडल बायपासवर उभ्या ट्रकला कारची भीषण धडक. माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा आणि प्रखर कासलीवाल यांचा जागीच मृत्यू. एका तरुणीची प्रकृती चिंताजनक. ...