बारवी धरणाची उंची वाढविण्यात आली असल्याने त्यातील वाढीव प्रत्येक महापालिका, नगरपालिकांना मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका एकत्र आल्या आहेत. त्यानुसार या वाढीव पाण्याचा खर्च देण्यास या स्थानिक स्वराज्य संस्था तयार असून त्यानुसार ...
शासनाकडून तत्त्वत: मागण्या मान्य होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ विभागीय आयुक्त कार्यालय येथे नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने घोषणा देत निदर्शने करण्यात आली. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीसाठी उचलण्यात आलेल्या पावलाला आता खऱ्या अर्थाने मुर्त स्वरुप प्राप्त होणार आहे. बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय जलवाहतुक राज्यमंत्र्यांच्या बैठकीत या प्रकल्पाचा पहिला टप्पा आॅक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे आ ...
कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांन ...
ठाणे महापालिका हद्दीत सध्या वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन महिन्यात शहरात ३३९ वृक्ष उन्मळून पडले असून १५० हून अधिक वृक्ष हे धोकादायक झाले आहेत. पावसात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...
कोल्हापूर शहर तसेच जयंती नाला स्वच्छ करण्याच्या ध्यास घेतलेल्या महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराची बजबजपुरीही साफ करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली अस ...