नाशिक : तरुणांनी आपल्या हक्कांसाठी सरकारला जाब विचारला पाहिजे, यासाठी जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार सोमवारी (दि.२०) नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहे. ‘निर्भय बना, सरकारला प्रश्न विचारा’ या विषयावर कन्हैयाकुमार तरुणांसोबत चर्च ...
शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज ...
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीतही केवळ १ हजार ७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. ...
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून या यादीतही केवळ १ हजार ७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रथम, द्वीतीय व तृतीय पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या एकूण ३ हजार २०३ विद्यार्थ्यांपैकी प ...