इयत्ता अकरावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश ग्रामीण भागातील महाविद्यालयांत घेतला आहे. मात्र महाविद्यालयात न जाता ते खाजगी क्लासेसमध्येच शिक्षण घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आता शहरालगतच्या उच्च माध्यमिक शाळा व ...
तीन महिने उलटूनही हजारो विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नसल्याने प्रवेशासाठीची आॅनलाइन प्रक्रिया त्वरित बंद करून विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, अशी मागणी शहर कॉँग्रेस सेवादलाने केली आहे. ...
आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे, त्याला असुविधा होऊ नये यासाठी पालक त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. महाविद्यालयात प्रवेश करण्याअगोदरच त्यांच्या हाती दुचाकीच्या चाव्या देण्यात येतात. मात्र त्यांच्या जीवावरील धोक्याबाबत तेवढीच चिंता करताना द ...
अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासा ...