गायरान, कूळ, सिलिंग जमिनीच्या विक्री परवानगीत अनियमितता झाल्याची तक्रार करणारे पैठण येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्यकर्ते भाऊसाहेब काळे यांनी आज अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांच्या सुनावणी कक्षातील अॅन्टीचेम्बरमध्ये अर्धा तास गुप्तगू के ...
अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेनंतर लोकसहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा ‘अँक्शन प्लॅन’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे. ...
पावसाळ्यात काविळ, गॅस्टोसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पंचगंगा काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने पंचगंगा नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे बंद करावे, असे सांगून खास ...
कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेल्यांना पोलीस व राज्य शासनाकड़ून संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर ...
हैद्राबात येथे नुकताच हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडल्याचे बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. बँकेच्या ठेवींमधील वाढ, कर्ज वाटप, थकबाकीचे प्रमाण, अनुत्पादक कर्जाची टक्केवार, खेळत्या भांडवलमधील वाढ, भांडवल पर्याप्ततेचे प्रम ...
फार मोठ्या सांस्कृतिक वारशाचे आपण वारसदार ठरलो आहोत. लोकसहभागातून हा वारसा संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. उक्षीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून कातळशिल्प संरक्षित केली असून, कोकणातील हे प्रथम संरक्षित कातळशिल्प आहे. याची नोंद नक्कीच इतिहासात होईल. रत्न ...
या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक ज ...
ठाणे ते कोल्हापूर या मार्गावर या आधीच वातानुकुलीत एक शिवशाही धावत आहे. त्यात आता पुन्हा दोन बसेसची वाढ केली आहे. मात्र या मार्गावर धावणा-या या बसेस खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसेसवरील चालकह ...