नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शनिवारी सायंकाळी बारवी धरण ९९ टक्के बरले होते. रात्री ११ वाजता हे धरण १०० टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणाची उंची ६८.७४ मिटर येवढी असुन या धरणात २३६ एमसीएम पाणीसाठी निर्माण झाला आहे. बारवी धरल्यान भरल्याने या ठिकाणी असलेल्या दरवाज्यांचे काम अजुन पू ...
हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव येथे रस्त्यावरच कचरा टाकला जातो. यामुळे त्रास होत असल्याच्या भावना उद्योजकांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर शनिवारी व्यक्त केल्या. त्यावर कचरा टाकण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींनी जि ...
वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन जिल्हाध ...
एटापल्ली तालुक्याच्या तोडसा, पेठा येथे व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा बंद राहत असतो. या भागात वीज लपंडावाची समस्याही तीव्र झाली आहे. सदर समस्येच्या मुद्यावर तोडसा व पेठा येथील नागरिकांनी आक्रमक होत थेट एटापल्लीच्या वी ...
‘अॅट्रासिटी’चा कायदा कडक करावा, यासह मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ सकल मातंग समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अ ...
क्षणात पडणा-या सरींनंतर काही काळ उन्हाचा अनुभव देखील घेता आला. माळशेजमधील दरड कोसळण्याच्या घटनेशिवाय जिल्ह्यात दुर्देैवी घटना घडली नाही. ठाणे शहरात चार झाडे उन्मळून पडले, एक भिंत पडली. तर काही झाडांच्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या. दुपारी २.५० वाजे दरम् ...