नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकत्यांनी देशाच्या संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. ...
सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत पहिल्या टप्यात शहापूरच्या विहिगांव या अतिदुर्गम भागातील व डोंगर पठारावरील गावाची निवड सहस्त्रबुध्दे यांनी केली आणि त्याचा विकास साधला. दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीए ...
कास्ट्राईब महासंघाने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलबिंत मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. बलकवडे यांनी महासंघाच्या मागण्यां व समस्या ऐकूण घेत त्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ...
सातारा जिल्ह्यात भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी पद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर अखेर भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
रस्त्यावरील दगड-माती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉर्इंट या ठिकाणी सुरू आहे. घाटातील या ठिकाणाची केएम ९१/०० एनएच ६१ अशी नोंद केलेली आहे. या ठिकाणचे काम शुक्रवारीदेखील पावसाचा आंदोज घेऊन करावे लागेल. आतापर्यंत छोटी गाडी पास होईल, असा रस्ता मोकळ ...
केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या दिवशीही मदतीचा अखंड ओघ सुरू असून जिल्ह्यातून आज दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, ...
शहराचा सांस्कृतिक वारशामध्ये उत्सवाचा शांतताप्रिय इतिहास आहे. या इतिहासाला साजेशी अशी वर्तवणूक सर्वच समाजघटकांना एकमेकांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळातील गणेश उत्सव व बकरी ईद या सणाच्या काळात शहरात उत्तम सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे, असे आवाहन ...
केरळमधील पूरस्थिती गंभीर असून तेथील नागरिकांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरिक, दानशूर व्यक्ती, व्यापारी यांनी आपत्तीग्रस्तांना सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे. ...