जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या सांगली जिल्हाधिकारी पदाच्या कालावधीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम केल्याने कामात गतिमानता आली, अशा शब्दात कृ ...
नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. स्वागत स्वीकारताच त्यांनी प्रत्यक्ष कामकाजासही प्रारंभ केला. महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. राजापूर, दापोलीचे उपविभागीय अधिकारी तर रत्नागिरी, खेड, दापोली येथील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. निवडणुकांमुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आज महसूल विभागाच्या ७ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. यात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांचा समावेश आहे. बदल्यांच्या माध ...
प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती ...
शहर आणि जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागपूरवरुन विदर्भ एक्सप्रेस व इतर गाड्यांनी अपडाऊन करतात. परिणामी ही गाडी आल्याशिवाय काही शासकीय कार्यालयातील कामेच सुरू होत नाही. ...
पुनर्वसनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या चांदोली, वारणा, उचंगी, सर्फनाला, धामणी प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन गुरुवारी आठव्या दिवशीही सुरू राहिले. कोडोली, पारगाव, माले येथील चांदोली प्रकल्पगस्तांना जमि ...
चांदोलीच्या कोडोली, पारगाव व मसुदमाले येथील ८१ प्रकल्पग्रस्तांना जाखले (ता. पन्हाळा) येथील प्रत्येकी एक एकर याप्रमाणे ८१ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. आंदोलनाच्या बडग्यान ...