जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एकूण ७८० वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून १ हजार ८६१ ब्रास वाळू जप्त केली. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या, शनिवारी लागणार असल्याची कुणकुण लागल्याने गुरुवारी दिवसभर जिल्हा प्रशासनात एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीस सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. ...
जिल्ह्यातील अपंग बांधवांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुर्ततसेसाठी प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. तसेच सदर मागण्या त्वरीत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या ...
मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नोंदणी करता यावी यासाठी शनिवारी (दि.२) व रविवारी (दि.३) विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा नागरिकांना आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाकडून देण् ...
जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे करण्याचे प्रावधान केंद्र शासनाने केले आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची उत्तम अमंलबजावणी यापूर्वी झाली. परंतु यंदा रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी जून्या कामांना प्राधान ...
प्रशासनात काम करताना प्रत्येक फाईलमागे एखाद्या गरजू व्यक्तीचे काम आहे, ही माणुसकी जपून लोकाभिमुख काम करावे. शासकीय कामाचा चेहरा हा सामान्य माणूस असावा, असे प्रतिपादन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
सांगलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत जिल्ह्यातील नागरिक खूप सहकार्य करतात, चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात, असे आवर्जून सांगितले आहे. सर्व जनतेच्या ...