वारंवार पाठपुरावा करूनही राणीसावरगाव ते रेवातांडा हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने पालम आणि गंगाखेड तालुक्यातील पाच गावांमधील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे ...
सणासुदीचे दिवस जवळ येत असताना मनमानी पद्धतीने १ सप्टेंबरपासून रेशन दुकान बंद ठेवून संपावर जाणाºया दुकानदारांचा परवाना रद्द करून तो बचत गटांना दिला जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिला आहे़ ...
गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषाला बुधवारी वाचा फुटली. पुरवठा विभागातील ५५ कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत काम बंद आंदोलन केले आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर तक्रारींचा पाढ ...
पूर ओसरला असून लोक आपआपल्या गावांकडे परतत आहेत. उध्वस्त झालेली गावे, संसार पुन्हा सावरून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन सुरू करण्यासाठी त्यांचा परिसर, गावे सर्वांगाने सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन सहकार, ...
महापूराच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या बाजारपेठा व व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व व्यापाऱ्यांना उभारी देण्यासाठी शासन कटिबध्द असून छोट्या व्यापाऱ्यांना 50 हजार रूपयांच्या मर्यादेत मदत करण्याचा शासनाने निर्णय ...
सागर गुजर सातारा : जिल्ह्यातील सातारा, पाटण, फलटण व कऱ्हाड या चार तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने ... ...