आढावा बैठक: जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा नाशिक : पुरातन काळापासून ते स्मार्ट नाशिकपर्यंतच्या प्रवासात नाशिक समृद्ध होत आले आहे. ... ...
केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेत आंदोलने केली़ राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभर शासकीय कामकाज ठप्प पडले होते़ ...
वाढती बेरोजगारी, रखडलेली नोकरभरती आदी विषयांच्या अनुषंगाने दहा केंद्र्रीय कामगार संघटना, बँक, विमा, राज्य कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी संघटना, विविध औद्योगिक फेडरेशन आणि असंघटित कामगारांच्या संघटनांच्यावतीने बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जिल्हा ...
नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरीकत्व सुधारणा विधेयक (सीएए) कायद्यांविरोधात बुधवारी सकाळी बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात विराट मोर्चा काढण्यात आला. डीएनए रिपोर्टच्या आधारे एनआरसी लागू करावा अशी मागणी आं ...
टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टी कायम करावी किंवा पयार्यी जागा देऊन पुनर्वसन करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे झोपडपट्टीधारकांनी सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ...
येथील शासकीय विश्रामगृहा समोर कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांसह महिलानी देखील या धरणे आंदोलन सहभाग घेऊन टोरंटच्या वीज पुरवठ्याच्या सेवेस विरोध दर्शविला. आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन छेडले. यावेळी या आंदोल ...
युपी, बिहार, ओरिसा व अन्य राज्यातील या चाळींमध्ये वास्तव्यास होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून या सरकारी जमिनीवर बिनदिक्कत या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. त्यातील घरे अल्प किंमतीत या युपी, बिहारमधून आलेल्या रहिवाश्यांना विकून भूमाफिये सध्या फरार आ ...
जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन तसेच लेखी पत्र देऊनही नियोजनच्या खर्चाबाबत तसेच नवीन वर्षाच्या नियोजनासाठीच्या प्रस्तावांबाबतची योग्य स्वरूपातील माहिती ... ...