नागरीकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरीकत्व सुधारणा विधेयक (सीएए) कायद्यांविरोधात बुधवारी सकाळी बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात विराट मोर्चा काढण्यात आला. डीएनए रिपोर्टच्या आधारे एनआरसी लागू करावा अशी मागणी आं ...
टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टी कायम करावी किंवा पयार्यी जागा देऊन पुनर्वसन करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे झोपडपट्टीधारकांनी सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ...
येथील शासकीय विश्रामगृहा समोर कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांसह महिलानी देखील या धरणे आंदोलन सहभाग घेऊन टोरंटच्या वीज पुरवठ्याच्या सेवेस विरोध दर्शविला. आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन छेडले. यावेळी या आंदोल ...
युपी, बिहार, ओरिसा व अन्य राज्यातील या चाळींमध्ये वास्तव्यास होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून या सरकारी जमिनीवर बिनदिक्कत या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. त्यातील घरे अल्प किंमतीत या युपी, बिहारमधून आलेल्या रहिवाश्यांना विकून भूमाफिये सध्या फरार आ ...
जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊन तसेच लेखी पत्र देऊनही नियोजनच्या खर्चाबाबत तसेच नवीन वर्षाच्या नियोजनासाठीच्या प्रस्तावांबाबतची योग्य स्वरूपातील माहिती ... ...
आत्महत्याग्रस्त अधिक्षक सुभाष पवार कर्तव्यावर असताना शाळेच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ती पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे. सदर सुसाईट नोटची प्रत पिडिताची पत्नी लता पवार यांनी मा ...