गेल्या ३७ वर्षाचे अवलोकन केल्यास लातूरच्या तुलनेने जालना विकास आणि सोयी, सुविधा तसेच शिक्षणाच्या बाबतीत कोसोदूर असल्याचे वास्तव नाकारून चालणार नाही. ...
खड्ड््यात हरवलेल्या अग्रसेन चौक ते औरंगाबाद चौफुली रस्त्याची बांधकाम विभागाने पुन्हा डागडुजी सुरू केली आहे. मात्र, खड्डे थातूरमातूर कामामुळे सकाळी बुजविलेले खड्डे सायंकाळपर्यंत जैसे थे होत आहेत. वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...
शहरातील खड्डेमय रस्त्याच्या मुद्द्यावर शनिवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलचा गदरोळ झाला. शिवसेना गटनेते विष्णू पाचफुले यांनी अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक रस्त्याची पाहणी करण्यास चला, अशी विनंती केली. ...
राजकारणातील वैयक्तिक हेवे-देवे सभागृहात न आणण्याचे संकेत शनिवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाळण्यात न आल्याचे दिसून आले. भाजपाच्या एका महिला सदस्याने विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेसच्या काही सदस्यांनी पक्ष सोडल्याच्या मुद्यावरून आक्षेप घेतला. ...
सर्वे क्रमांक ४८८ मधील पोलीस वसाहतीमधील अंतर्गत रस्ते व इमारतींच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांच्या निधीस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. ...
ठाणे : शहरीकरणाचा वाढता वेग, त्यातून उद्भवणार्या नानाविध समस्यांचा उहापोह करण्यासाठी सिटीपीडिया या नावाने नवे सशक्त पोर्टल जनसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. विकीपीडियाच्या धर्तीवर हे पोर्टलही सर्वांसाठी खुले राहणार आहे. ...
नाशिक : सुरक्षिततेच्या कारणावरून खासगी वैद्यकियांना नाना कारणांवरून वेठीस धरले जात असल्याची तक्रार असताना, महापालिकेच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन सुरक्षेच्या उपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीत. ...