Pallavi ranade kharkar: 'तीन फुल्या आणि तीन बदाम' या निनावी नावाने असिमला प्रेमपत्र पाठवणारी मुग्धा म्हणजेच पल्लवी रानडे त्याकाळी चांगलीच लोकप्रिय झाली होती. ...
Adish vaidya : या अभिनेत्याने अवघ्या काही भागांचं चित्रीकरण केल्यानंतर या मालिकेला रामराम केल्याचं समोर आलं. त्यानंतर आता त्याने ही हिंदी मालिका का सोडली त्यामागचं कारण सांगितलं आहे. ...
Jayanti Movie Release Date : जयंती हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे तसेच वेगळेपणामुळे प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे कलाकार कोण या उत्सुकतेसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा सध्या जोरदार चर्चा आहे. ...
Abhijit guru lovestory: अभिजित गुरूने ‘अवघाची संसार’ या मालिकेद्वारे संवादलेखनाला सुरुवात केली. तर समिधाने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...