२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. Read More
Car Damage in Flood: अनेकदा नैसर्गित आपत्तीमुळे लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. पुरामुळे लोकांचे जीव वाचवणं महत्वाचे असते. परंतु लोकांच्या गाड्या पुरात वाहून जातात. खराब होतात. त्यावेळी काय करावं हे आपण जाणून घेऊया.. ...
Chiplun Flood: रत्नागिरीत चिपळूण, खेडला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं वेढा घातला आहे. यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरफचे जवान प्रयत्न करत आहेत. त्याची ही काही छायाचित्र... ...
Ratnagiri, Chiplun, Raigad Flood: गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शहर बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या आहेत. ...