भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
गलवानमधील संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून सैनिकी आणि राजनयिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकीकडे चर्चेसाठी समोर येत असलेला चीन पाठीमागून युद्धाची जोरदार तयारी करत असल्याचे समोर आले आहे. ...
India China FaceOff: भारतीय जवानांवरील हल्ल्यामुळे प्रत्येक नागरिकाचे रक्त खवळून उठले असून भारत सरकारही चीनला संधी मिळेल तिथे धडा शिकविण्याच्या प्रयत्नात आहे. चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्यास मुजोर ड्रॅगन नांगी टाकू शकतो. यामुळे चीनविरोधात आता कस्टम वि ...
मोदी सरकारने चीनसोबतच्या तणावावर बरीच वक्तव्ये केली आहेत. तरीही लडाख सीमेवर तणाव आहे. चीनची घुसखोरी संपायचे नाव घेत नाहीय. सामान्य माणसांच्या मनामध्ये यावरून अस्वस्थता असल्याचे अधीर रंजन चौधरी म्हणाले. ...
काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरविर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. ...
चीनने गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये 20 जवान शहीद झाले. चीनच्या या विश्वासघातामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थती असून चीन विविध भागांमध्ये कुरापती काढू लागला आहे. ...