ईडीने गेल्या 13 जानेवारीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आठव्यांदा समन्स जारी करून त्यांना 16 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान चौकशीसाठी उपलब्ध राहण्यास सांगितले होते. यापूर्वी ते 7 समन्स मिळूनही ईडी समोर हजर झाले नव्हते. ...
नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो आहे. विशेष करून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यावर उपाय म्हणून नवीन वर्षात 'मागेल त्याला शेततळे योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे र ...
Rahul Narvekar : राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख चुकून भावी मुख्यमंत्री असा केला. आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्तही केली. मात्र त्यांनी केलेल्या या विधानाची आता चर्चा होत आहे. ...