आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
saur krushi pump yojana शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ...
लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून राजकारणाची सुरूवात करणारे सम्राट चौधरी आता भाजपाचे बिहारमधील पहिले मुख्यमंत्री बनले. पण, भाजपाच्या इतर नेत्यांना मागे सारत मोठ्या पदावर पोहोचलेले चौधरी एकमेव नाहीत. ...
Nitish Kumar resignation: नितीश कुमार यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते दोन दशकांपासून बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. ...
सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडप्रक्रियेदरम्यान घडलेल्या प्रकाराची सध्या प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ... ...
shet jamin mojani भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचे काम केले जाते. तथापि, मोजणीसाठी वाढते अर्ज व मर्यादित शासकीय मनुष्यबळामुळे जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत. ...