जलतरण तलाव सर्वांसाठी खुले, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहाणाऱ्या प्रेक्षकांच्या ५० टक्क्यांहून वाढीव संख्येसही केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे. ...
स्मार्ट सिटीचे सगळे विषय तत्काळ मार्गी लागावेत. केंद्र सरकारचा निधी लक्षात घेता, त्याचा विभागवार प्रकल्प खर्च वेळेत झाल्यास आणखी निधीसाठीही केंद्र सरकार सहकार्य करू शकेल. ...
गेले चार पाच वर्षे राज्यातील तलाठी, सर्व महसूल अधिकारी यांनी सातबाऱ्याचे अचूक संगणकीकरण व डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध होण्यासाठी आहोरात्र काम केले, त्याचेच हे फलित आहे. ...
नारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून, नारळाची किमान आधारभूत किंमत (MSP) ५५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ...