Bharat Vehicle Series: ही सिरीज लागू झाल्यानंतर केंद्रीय, पीएसयू, राज्य सरकार आणि खासगी संस्था ज्यांची चार राज्यांमध्ये कार्यालये आहेत. या सर्वांचे कर्मचारी जर अन्य राज्यांत गेलेतर त्यांना त्यांच्या वाहनाची पुन्हा नोंद करावी लागणार नाही. ...
हरयाणात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. करनालच्या घरौंडा येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. ...
Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात पुढचे काही दिवस हे सणावारांचे असल्याने चिंता अधिकच वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहून खबदारीचा इशारा दिला आहे. ...
नाशिक : कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, असेच आरोग्य विभागाला वाटते; परंतु अजून दुसरी लाटच ओसरलेली नाही. केरळ व महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला असून, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या २३ हजार कोटींच्या ...