लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

शेतकऱ्यांनो टोल भरताय, गाडीवर लावलेला फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये यासाठी काय कराल? - Marathi News | Farmers are paying toll, what will you do to prevent the FASTag on the car from being blacklisted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो टोल भरताय, गाडीवर लावलेला फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये यासाठी काय कराल?

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. वाहनधारकांचा नाक्यांवर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे. परंतु, ३१ जानेवारी २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास वाहनांवर लावलेले फास्टॅग ...

लक्ष द्या.. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही - Marathi News | Note that Aadhaar card will no longer be accepted as proof of date of birth | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लक्ष द्या.. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही

जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच जाहीर केले आहे. त्यासाठी ईपीएफओने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, आधार कार्डला जन्मतारखेच्या पुराव्याच्या सूचीतून हटविण्यात आले आहे. ...

बजेटमध्ये खतांच्या अनुदानासाठी उपलब्ध होऊ शकतात ४ लाख कोटी रुपये - Marathi News | 4 lakh crore rupees may be available in the budget for fertilizer subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बजेटमध्ये खतांच्या अनुदानासाठी उपलब्ध होऊ शकतात ४ लाख कोटी रुपये

३१ मार्च रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षातील ४५ लाख कोटी रुपयांच्या एकूण अर्थसंकल्पाचा अन्न आणि खते अनुदान हा नववा हिस्सा आहे. केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षासाठी अन्न आणि खतांच्या अनुदानासाठी ४ लाख कोटी रुपये वाटप करू शकते. ...

शेतकऱ्यांनो परदेशी जायचंय, कसा काढाल पासपोर्ट? - Marathi News | Farmers want to go abroad, how to get a passport? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो परदेशी जायचंय, कसा काढाल पासपोर्ट?

नोकरी, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृषि अभ्यास दौरा, शेतकरी अभ्यास सहल व पर्यटनाला परदेशात जाणाऱ्या सातारकरांची संख्या अलिकडे वाढू लागली आहे. परदेशगमनाचे हे स्वप्न पासपोर्ट शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनं ...

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून घोषणा  - Marathi News | Half day holiday on 22nd January on the occasion of Pran Pratisthana in Ram Mandir, announced by Central Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून घोषणा 

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्या ...

साखर कारखान्यांना साखर माल तारण कर्ज कसे दिले जाते? - Marathi News | How are Sugar Mortgage Loans given to Sugar Factories? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांना साखर माल तारण कर्ज कसे दिले जाते?

राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एन.सी.डी.सी.) यांच्याकडून राज्यातील साखर कारखाने साखर माल तारण कर्ज उपलब्ध करून घेतात. प्रतिक्विंटल ३,१०० रुपये इतका असून, त्यामधून पंधरा टक्के मार्जिन मनी रक्कम वजा करून फक्त २,६३५ रुपये प्रतिक्विंटल इतके कारखान्यांना कर ...

पिकविणारा कर्जबाजारी होऊन संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांचे काय होणार; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका - Marathi News | What will happen to the eaters when the grower is in debt Sharad Pawar criticism of the central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकविणारा कर्जबाजारी होऊन संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांचे काय होणार; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

केंद्रात सत्ता असणाऱ्यांकडे शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी अधिक असते, मात्र अलीकडे याबाबत दृष्टीकोन बदलल्याचे चित्र ...

ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात नंबर एक, इथेनॉल निर्मितीत होणार वाढ - Marathi News | Maharashtra is number one in sugarcane crushing and sugar production, there will be an increase in ethanol production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात नंबर एक, इथेनॉल निर्मितीत होणार वाढ

१५ जानेवारी २०२४ पर्यंत देशातील ५०९ साखर कारखान्यात १५६३ लाख टन उसाचे गळीत झाले असून त्यातून १४८.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.उसाचे गळीत आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने आज पर्यंत आघाडी राखली आहे. ...