kanda niryat राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ५५ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहेत. ...
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मच्छीमार समाज, मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था यांना मोठा फायदा होणार आहे. ...
Sharad Pawar to Devendra Fadnavis: शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट देवाभाऊ असा उल्लेख करताना, शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ...
Nafed Kanda Vikri शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशांनुसारच सातत्याने कार्यरत राहील. ...
Agriculture Schemes : रब्बी हंगाम २०२५-२६ साठी शेतकरी गट, FPO आणि सहकारी संस्थांना मोठी संधी मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच खाद्यतेल अभियानांतर्गत गहू, कडधान्य, सूर्यफूल, ऊस, करडई, मोहरी यांसारख्या पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी ...