मीरारोड - भाजपाच्या २ बंडखोरांचं पक्षातून निलंबन, इतरांबाब लवकरच निर्णय होणार, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांची माहिती मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..." देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; ''बाहेरून आला म्हणून काय झाले...'' मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या... फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल नव्या, मोठ्या इमारतींना २४ तास पाणी, मध्यमवर्गाला तीन तास...; मांजरेकरांनी मांडला भेदभावाचा प्रश्न मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त... फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरे यांचे भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्यूत्तर "बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का... 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
राष्ट्रीय सहकार विकास निगमने दिलेल्या कर्जाचा वापर राज्यातील ३० साखर कारखान्यांपैकी २४ कारखान्यांनी अटी, शर्तीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. ...
हा दर वित्त वर्ष २०२४-२५ मधील ६.५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ...
परभणी कृषि विद्यापीठ शेतकरी देवो भव: या भावनेतून सातत्याने कार्य करत असून, बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणांच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ...
२०२६-२७ या आर्थिक वर्षात महागाई कमी, रुपया मजबूत आणि आर्थिक वाढीस चालना मिळेल. ...
तस्करीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. ...
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी देशभरात फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ...
सन २०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५०० बिलियन डॉलरपर्यंत नेण्यात पुण्याची भूमिका, ही या कृती आराखड्याचा केंद्रबिंदू आहे. ...
Ayushman Card 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार खासगी रुग्णालयांमध्ये मिळण्याची सुविधा आहे. ...