लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीबीएसई परीक्षा

सीबीएसई परीक्षा

Cbse exam, Latest Marathi News

सीबीएसई बारावी परीक्षेत ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, विद्यार्थिनींनी मारली बाजी - Marathi News | 88% students pass CBSE XII exam, students win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीएसई बारावी परीक्षेत ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, विद्यार्थिनींनी मारली बाजी

सीबीएसईचे परीक्षा नियंत्रणक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. यात ९२.१५ टक्के विद्यार्थिनी व ८६.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

सीबीएसई बारावीचा निकाल : विद्यार्थिनींच्या यशाचा ‘उंच झोका’ - Marathi News | CBSE XII Result: 'High Tide' of Girl Students' Success | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीएसई बारावीचा निकाल : विद्यार्थिनींच्या यशाचा ‘उंच झोका’

‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमात मुलींनीच अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ...

सीबीएसई गुणपत्रिकेत होणार नाही बदल - Marathi News | There will be no change in CBSE mark sheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीएसई गुणपत्रिकेत होणार नाही बदल

ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना मागील वर्षी गुणपत्रिका दिल्या जात होत्या. त्याचप्रकारे यावेळीही दिल्या जातील. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी लोकमतसमवेत विशेष बातचीत करताना ही माहिती दिली. सीबीएसईचे निकाल १५ जुलैपूर्वी जाहीर होऊ शकतात. ...

अभ्यासक्रमातून लोकशाहीचा धडा का वगळण्यात आला? शिक्षणतज्ज्ञांकडून नाराजीचा सूर - Marathi News | Why was the lesson of democracy omitted from the syllabus? Educationist displeased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभ्यासक्रमातून लोकशाहीचा धडा का वगळण्यात आला? शिक्षणतज्ज्ञांकडून नाराजीचा सूर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी केला आहे. त्यानुसार, सामाजशास्त्र विषयातले नागरिकत्व, लोकशाही आणि वैविध्य, लिंग, धर्म आणि जाती, धर्मनिरपेक्षता, लोककला आणि चळवळी, वने आणि वन्यजीव ही प्रकरणे वगळण ...

धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदीवरील धडे वगळले, ‘सीबीएसई’पाठ्यक्रमांना कात्रीचा परिणाम - Marathi News | Lessons on secularism, citizenship, denomination omitted, scissors effect on CBSE courses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्षता, नागरिकत्व, नोटाबंदीवरील धडे वगळले, ‘सीबीएसई’पाठ्यक्रमांना कात्रीचा परिणाम

यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीचे तीन महिने कोरोना महामारीमुळे वाया गेल्यामुळे उरलेल्या वेळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी विविध विषयांच्या पाठ्यक्रमांची त्याअनुरूप फेररचना करून सुमारे ३० टक्के अभ्यास कमी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मन ...

CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला - Marathi News | Great relief to CBSE students; Reduced ninth, twelfth syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला

कोरोनामुळे सर्वच शाळांना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. यामुळे दिवसाचे काही तास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र, सिलॅबस पूर्ण करणे अशक्य बनले आहे. ...

सीबीएसई बारावीच्या ५५० विद्यार्थ्यांना मिळणार सरासरी गुण - Marathi News | 550 students of CBSE XII will get average marks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीबीएसई बारावीच्या ५५० विद्यार्थ्यांना मिळणार सरासरी गुण

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे गुण या बोर्डाच्य ...

एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका - Marathi News | Will SSC board students lag behind in admission Due to that decision of CBSE Board? - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसएससी बोर्डाचे विद्यार्थी प्रवेशात मागे पडणार? सीबीएसईच्या त्या निर्णयामुळे शेलार यांनी उपस्थित केली शंका

सीबीएसई बोर्डाच्या एका निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशावेळी एका नव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज्य सरकारसमोर सवाल उपस्थित केला आहे. ...