Citizenship: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान, भारत सोडून कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...
यापूर्वी, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही कॅनडावर जोरदार टीका केली होती. कॅनडा दहशतवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर आता कॅनडा नाझींसाठी स्वर्ग बनला असल्याचे, रशियाने म्हटले आहे. ...