अडीच हजार वर्षापूर्वी मानवाच्या कल्याणासाठी तथागत बुद्धांनी दिलेले विचारच माणसाला समृद्ध व प्रगतशील करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी बुध्दाचे विचार जीवनात अंगीकारावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी केले. ...
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसंतस्मृती कार्यालयात बुद्ध जयंती प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. व्यासपीठावर रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, संजय गालफाडे, उत्तम उगले, नगरसेवक प्रा. शरद मोरे, अ ...