भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत, चीनी सैन्याने लडाखमध्ये घुसकोरीचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. त्यातच, भारताने 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली असून देशातील नागरिकांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ...
बीएसएफच्या जवानांनी 13 ऑगस्ट 2020 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या हलदर पारा गावामागील जंगलाजवळ एक विशेष अभियान राबवत ही कारवाई केली. हे गाव पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यात आहे. ...
उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर भागात राहणारा एक २० वर्षीय तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे़ सोशल मीडियाद्वारे त्याचे सूत एका पाकिस्तानी मुलीशी जुळले. ...
एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटले आहेत. ...
यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण ...
सन 1409 मध्ये सिखांपाने जेलग शाळेची स्थापना केली होती, या शाळेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार करण्यात आला. भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील भागात असून तिला तिबेट नावाने ओळखले जात ...