श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ठाणे - भाजपा सरकारच्या निष्क्रीय कार्यपद्धती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे जिल्ह्याच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा ... ...
औरंगाबाद, निधीचे समान वाटप करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेत भाजपानं उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी पारंपरिक वाद्य वाजवून लक्ष वेधण्याचा यावेळेस ... ...