शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

मुंबई : Devendra Fadanvis: मुख्यमंत्री म्हणत राणेंची फडणवीसांना 'जादू की झप्पी', पण भाजपचा 'दे धक्का'

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला

मुंबई : बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपाकडे; ऑपरेशन लोटस तर नाही?, या ३ गोष्टींमुळे वाढतोय संशय

महाराष्ट्र : Eknath Shinde: चार्टर्ड प्लेन अन् लग्झरी हॉटेल, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा दिवसाचा खर्च किती?

मुंबई : Eknath Shinde: ...म्हणून मतमोजणी लांबवली; एकनाथ शिंदे अन् भाजपाची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा!

महाराष्ट्र : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 'ही' सात कारणं ठरली महत्वाची, शिवसेनेच्या गोटातून मोठी माहिती आली समोर...

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election:...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार?

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा अंदाज खरा ठरला; अखेर शिवसेना आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला

छत्रपती संभाजीनगर : दानवेची गाडी सुसाट... डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा अन् बुलेटची सवारी

राष्ट्रीय : विरोधकांची एकी तरी...! शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीसाठी का नको म्हणतायत? राजकारणच कारण...