श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Waqf bill live news: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलं होतं. त्याला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले. आता रविंद्र चव्हाणांनी राऊतांना लक्ष्य केले. ...
Congress Harshwardhan Sapkal News: पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...
Waqf Bill Amendment: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बुधवारी (२ एप्रिल) मांडण्यात आले. यावेळी मंत्री किरेन रिजिजू यांनी काही सुधारणांबद्दल माहिती दिली. ...