लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
...तर मी वाईट मार्गाला गेलो असतो! - Marathi News | Kalidas Kolambkar: ...then I would have gone down a bad path! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी वाईट मार्गाला गेलो असतो!

Kalidas Kolambkar: मुंबईतील गिरण्या बंद पडल्या. कामगार बेकार झाले. गिरणगाव गँगवॉरच्या मगरमिठीत ओढले गेले. त्या काळात गँगवॉरमुळे रोज खून व्हायचे. जसजसे वय वाढत होते, तसतसे गँगवॉर समजू लागले आणि त्याबद्दलचे आकर्षणही वाढू लागले. त्यानंतर... ...

जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: The people reject them, they reject the mandate! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा कौलाचा तुम्ही अपमान करणार असाल, तर जनता कधीही माफ करणार नाही. ...

“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे - Marathi News | nilesh rane said nitesh rane should speak carefully and not forget that we are in the mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

Nilesh Rane And Nitesh Rane News: आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे, असे सांगत निलेश राणे यांनी बंधू नितेश राणे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पण कारण काय? ...

गोव्याचे राजकीय महत्त्व घटतेय...; आज मनोहर पर्रीकर असते तर... - Marathi News | goa political importance is declining | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे राजकीय महत्त्व घटतेय...; आज मनोहर पर्रीकर असते तर...

सारीपाट: गोव्याचे राजकीय महत्त्व नव्याने वाढविण्याची गरज आहे. मंत्रिमंडळ फेररचना करण्याची चर्चा गेले वर्षभर सुरू आहे. राजकीय स्थिती एकतर्फी झाल्याने केंद्रातील नेते गोव्यातील राजकारण्यांचे कोणतेच प्रस्ताव लवकर मान्य करत नाहीत. दक्षिण गोवा लोकसभा निवड ...

विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका; भाजप समर्थकांना दामू नाईक यांचे आवाहन - Marathi News | do not fall prey to the opposition propaganda said goa bjp state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका; भाजप समर्थकांना दामू नाईक यांचे आवाहन

कुडतरीत कार्यकर्ता मेळावा ...

महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर - Marathi News | Rahul Gandhi alleges 'match-fixing' in Maharashtra; No objection raised during scrutiny. IAEA's reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर

Rahul Gandhi News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात लेखातून साधला निशाणा, म्हणाले - आता वेळ बिहारची; निवडणूक आयाेगासह भाजपने केला जाेरदार पलटवार ...

कराड, पाटण खटावकरांवर जिल्ह्याची धुरा; 'भाजप', 'शिंदेसेने'पाठोपाठ 'काँग्रेस'चाही जिल्हाध्यक्ष जाहीर - Marathi News | Karad, Patan Khatavkars in charge of the district; After 'BJP', 'Shinde Sena', 'Congress' district president also announced | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड, पाटण खटावकरांवर जिल्ह्याची धुरा; 'भाजप', 'शिंदेसेने'पाठोपाठ 'काँग्रेस'चाही जिल्हाध्यक्ष जाहीर

घडतंय बिघडतंय : महायुतीचाच घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे जिल्ह्यात २ आमदार आहेत. पैकी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आहे. ...

बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार? - Marathi News | Bihar Assembly Elections 2025: NDA's formula has been decided Know about how many seats will each get | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?

बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभेच्या जागा आहेत आणि या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. ...