श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Raj Thackeray Meet CM Devedra Fadnavis: बेस्ट निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांनी संयुक्तपणे उतरवलेल्या पॅनलचा सपशेल पराभव झाला. ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भे ...
Mumbai BEST Election Results 2025: बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंची २१-० ने पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत टीका केली. ...