श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आदल्या दिवसापर्यंत ते रस्त्यावर उतरून लोकांना ठाकरेंसोबतच राहण्याचं सांगत होते, परंतु अचानक त्यांना स्वप्न पडलं आणि ते ५० कोटी घेऊन पळाले असा दावा भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्याबाबत केला आहे. ...
बिहारमध्ये एनडीएच्या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक घेतली. शाह यांनी त्यांना त्यांच्या विजयाबद्दल अहंकार बाळगू नका असा सल्ला दिला. ...
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस, मनसे, शरद पवार गट यांची ताकद नाममात्र झाली. उद्धवसेना सर्व पॅनलमध्ये उमेदवार देऊ शकेल की नाही, अशी स्थिती झाली असून, आता महायुतीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिंदेसेनेतच सरळ लढत होणार आहे. ...