लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त - Marathi News | Congress leader Priyanka Gandhi has objected to the bulldozer action in BJP ruled government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपशासिक राज्यांमधील बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे. ...

Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले.. - Marathi News | MP Dhananjay Mahadik explained his stance against Samarjit Ghatge in the Legislative Assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले..

के.पी.सह शिवाजी पाटील, हाळवणकर यांच्यापुढे पेच.. ...

रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला - Marathi News | Shindesena-BJP dispute escalated in Ratnagiri district There is a possibility of a change in politics | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला

महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा हाेतोय ...

...तर भाजपाने संविधान बदलले असते, पण धोका अजूनही कायम, काँग्रेसचा दावा - Marathi News | ...BJP would have changed the constitution, but the danger still remains, Congress claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर भाजपाने संविधान बदलले असते, पण धोका अजूनही कायम, काँग्रेसचा दावा

Congress News: लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व राज्यघटना वाचवली. ४०० जागांचे बहुमत मिळाले असते तर भाजपाने संविधान बदलले असते परंतु संविधानावरील धोका अजून टळलेला नाही, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...

Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Who is the chief ministerial candidate from Mahavikas Aghadi? Sharad Pawar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

आमच्या पक्षाला निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात स्वारस्य नाही ...

"पीडिता की मां को..."! ममतांनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रावरून राजकारण तापलं, भाजपनं केला गंभीर आरोप - Marathi News | kolkata rape murder case west bengal bjp vice president saumitra khan has made a serious allegation on cm mamata banerjee for writing a letter to pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पीडिता की मां को..."! ममतांनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रावरून राजकारण तापलं, भाजपनं केला गंभीर आरोप

सौमित्र खान म्हणाले, 'ममता बंदोपाध्याय या जगातील सर्वात नाटकी नेत्या आहेत...' ...

समरजीत घाटगेंसह हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?; 'आऊटगोइंग'वर बावनकुळे रोखठोक बोलले! - Marathi News | Along with Samarjit Ghatge Harshvardhan Patil will also likely to join sharad pawar ncp bjp chandrashekhar bawankule reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समरजीत घाटगेंसह हर्षवर्धन पाटीलही भाजप सोडणार?; 'आऊटगोइंग'वर बावनकुळे रोखठोक बोलले!

भाजप नेते समरजीतसिंह घाटगे हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. ...

नक्षलवाद्यांचा अड्डा ते स्पोर्ट्स हब; 'बस्तर'ची ओळख बदलली! मुख्यमंत्री साय यांची महत्त्वाची भूमिका - Marathi News | A Naxalite hideout to a sports hub; The identity of 'Bastar' has changed Important role of CM Vishnu Deo Sai | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :नक्षलवाद्यांचा अड्डा ते स्पोर्ट्स हब; 'बस्तर'ची ओळख बदलली! मुख्यमंत्री साय यांची महत्त्वाची भूमिका

या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय जाते ते मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना. त्यांनी बस्तरला शांतता आणि समृद्धीच्या वाटेवर आणण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. ...