श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
बिहारमध्ये २४३ विधानसभेच्या जागा आहेत. एनडीए आणि महाआघाडीमध्ये लढत होणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सर्व पक्ष मैदानात प्रचाराला सुरुवात करत आहेत. ...
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचलमध्ये AIMIM ने पाच जागा जिंकून सर्वांना चकित केले होते, यामुळे राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मोठा धक्का बसला होता. मात्र, नंतर त्यांचे चार आमदार आरजेडीमध्ये सामील झाले होते. ...
Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ...