श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sanjay Raut’s Offer To Ganesh Naik: उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे. ...
BJP Criticize Harshvardhan Sapkal News: मालेगाव महानगपालिकेमधील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान याचा फोटो लावण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. एकीकडे या फोटोला भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध होत असताना छत्रपती श ...
Bihar Crime News: बिहारमधील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक बातम्या येत असतात. आता बिहारमधील या ढिसाळ कायदा आणि सुव्यवस्थेचा फटका प्रसिद्ध गायिका आणि भाजपाच्या आमदार मैथिली ठाकूर यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. ...
टिपू सुलतान मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून भाजपाने कोंडी केली. त्यानंतर काँग्रेसनेही भाजपाला घेरले. ...
Nagpur Crime News: नागपूरमध्ये भाजपाच्या नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आळा. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...