श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होणार आहे. याआधी राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडी, महायुतीसह आता राज्यात तिसरी आघाडी झाली आहे. ...
सर्वधर्म समभावाची जोपासना करणाऱ्या आणि मिनी इंडिया संबोधल्या जाणाऱ्या गोव्यात सध्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डीएनए टेस्ट करण्याच्या मागणीवरून वातावरण तापले आहे. सासष्टीतील ख्रिस्ती बांधवांनी ही मागणी करणाऱ्या प्रा. वेलिंगकर यांच्या अटकेची ...
Sanjay Raut PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य केले. मोदींनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले. राऊतांनी मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. ...
महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांना ‘लाडकी बहीण’ योजना बंद करायची आहे. सरकार आल्यावर ते सर्वांत आधी एकनाथ शिंदेंवर आगपाखड करत त्यांनी सुरू केलेल्या सर्व योजना बंद करतील, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. ...
Haryana Assembly Election 2024, Exit Poll: हरियाणा विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळेल, तर भाजपाचा दारुण पराभव होईल, अशी श ...