श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chandrakant Patil News: राजकारणात महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या, तत्त्वांच्या वर जात आहे, तो आम्हाला अनुभव नाही. ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो, त्यांना आमदार किंवा खासदारकीशिवाय जगणं अशक्य असतं. संस्था जगवणं शक्य असतं. आमचं तर ‘जीना यहां, मर ...
Maharashtra Assembly Election 2024: विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे २०१४ पासून भाजपाचे आमदार म्हणून अँड.पराग अळवणी नेतृत्व करतात.मात्र आता भाजप विलेपार्ल्यात नवीन चेहरा देणार का? अशी चर्चा पार्लेकरांमध्ये सुरू झाली आहे. ...
Kirit Somaiya: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने किरीट सोमय्यांवर विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावर सोमय्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता नवी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. ...
आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले. ...