श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची वरळीमध्ये कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांकडून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत वरळीणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला फारशी आघाडी मिळाली नसल्याने विरोधकांना आ ...
भाजपा उमेदवारांची तिकिटं ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असलेल्या बावनकुळे यांच्या उमेदवारीचे काय, असा प्रश्न त्यांच्या कामठी मतदारसंघासह राज्यभर चर्चेत आहे. ...
Election Commission on Vote Jihad: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या नेत्यांकडून व्होट जिहाद शब्द वापरला जात आहे. देवेंद्र फडणवीसांपासून ते किरीट सोमय्यांपर्यंत भाजपाच्या नेत्यांनी याबद्दल विधानं केली आहेत. ...