श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
गेल्या अनेक दिवसांपासून चांदवड मतदारसंघात दादा की नाना अशी चर्चा लोकांमध्ये सुरू होती. त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचं काम आहेर कुटुंबाने केले आहे. ...
Maharashtra BJP : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काही विद्यमान आमदारांची कापण्यात येणार आहेत असून यामध्ये राजधानी मुंबईतील पाच आमदारांचा समावेश असल्याची माहिती आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची वरळीमध्ये कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांकडून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत वरळीणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला फारशी आघाडी मिळाली नसल्याने विरोधकांना आ ...