श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Manoj Jarange Maharashtra Election: मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला विशेषतः भाजपाविरोधात जाहीरपणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपानेही आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे. ...
संगमनेरमध्ये मागील अनेक वर्षांपासून दमदाटीचं राजकारण सुरू असून तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे, त्यामुळे पक्षाने संधी दिल्यास मी संगमनेरमधून निवडणूक लढवेन, अशी घोषणा सुजय विखेंनी केली होती. ...
भाजपच्या किसान मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यावर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून चांदवड मतदारसंघात दादा की नाना अशी चर्चा लोकांमध्ये सुरू होती. त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचं काम आहेर कुटुंबाने केले आहे. ...