श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
धारावी पुनर्विकासाला आदित्य ठाकरे विरोध करत आहेत. आमच्या माहितीप्रमाणे केवळ २० हजार घरांचे सर्वेक्षण झाले आहे. अजून खूप मोठा विभाग बाकी आहे; पण ते अभ्यास न करता बोलत आहेत. त्यांनी सात लाख घरे असा जो उल्लेख केला तो आकडा आला कुठून? असा सवालही शेलार यां ...
ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुजरात आणि गोव्यातील आमदार, खासदार ठाण्यात आले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut News: आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. भाजपाशी कसे लढायचे हे आम्हाला माहिती आहे. भाजपाने महाराष्ट्रात सर्वाधिक त्रास शिवसेनेला दिला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...