श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Balasaheb Thorat on Sujay Vikhe Patil: जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. सुय विखेंनीही मी भाषण लिहीत होतो, ते काय बोलले ते ऐकले नाही, ते असे काहीतरी बोलतील म्हणून त्यांना दोन-तीनदा थांबविण्याचा प् ...
Maharashtra Assembly Election 2024 Ashish Shelar And MNS Amit Thackeray : "आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन देऊ असे मला वाटतेय" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ...
Maharashtra Assembly election 2024: सातारा जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना प्रत्येकी दोन मतदारसंघ मिळणार आहे. ...