श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Narayan Chaudhary Bhiwandi Mayor : भिवंडी महापौर निवडणुकीत नारायण चौधरी यांचा दणदणीत विजय. भाजपच्या बंडखोर उमेदवाराला ४८ मते, तर अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना १६ मते. विलास पाटील यांच्या पराभवाचे कारण काय? वाचा सविस्तर. ...
Bhiwandi Nizampur Municipal Corporation Mayor Election: नारायण चौधरी यांच्या भाजपाचा एक गट काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाल्याने तसेच काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने महापौरपदासाठी त्यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या घडाम ...