नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीकडून करण्यात येत असलेला दावा फसवा आणि खोटा आहे. महायुतीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची नाही तर युतीतील धोकेबाजांची प्रगती झाली, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक माणसांशी माझा जुना संबंध आहे. ते घरी येत होते, भेटी-गाठी होत होत्या, असे सांगत राज ठाकरे यांनी आपली भूमिका सांगितली. ...
नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप भाजप करत आला आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे... ...