नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महायुतीचे सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आर आर आबा हे इमानदार होते. अजित पवारांची फायनल चौकशी ही देवेंद्र फडणवीस यांनीच लावली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसने जाणूनबुजून एका ज्येष्ठ नेत्याला विधानसभेसाठी डावलले आहे, असे सांगत रवी राजा यांनी भाजपा प्रवेश केला. ...
BJP's Candidate Parag Shah Wealth, Property: आता या अर्जांची पडताळणी, आक्षेप आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जवळपास ८ हजाराच्या वर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ...