नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याठिकाणी नाराज गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : दिल्ली, मुंबईपासूनच्या नेत्यांनी ‘ऑपरेशन समजूत’ हाती घेतली असली तरी अद्याप उमेदवारी मागे घेण्याचा शब्द कोणत्याही उमेदवाराने दिलेला नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिक पाठोपाठ पंतप्रधान मोदी यांची पुण्यातही सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Judenge Toh Jeetenge: योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडून उत्तर दिलं जात आहे. दोन्ही पक्षांमध्ये आता पोस्टर वार सुरू झाली आहे. ...