श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आम्ही शरद पवार यांच्या विचाराचे पाईक असून, यापुढे शरद पवार गटाचे काम करणार असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. ...
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. यावेळी पाटील यांनी महाराष्ट्र कसा मागे राहिला आणि गुजरात कसा पुढे गेला ते सांगितले. ...
"जर कुणी मतांची लाचारी स्वीकारून 'हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे' यांना 'जनाब बाळासाहेब ठाकरे' म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही," असे म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवे हे नेहमी त्यांच्या बोलण्यामुळे आणि शैलीमुळे चर्चेत असतात. आता रावसाहेब दानवेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, विरोधकांनी त्यावरून भाजपवर टीका केली आहे. ...