श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या कथित पैसै वापट प्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस विकला जाणार नाही, असे जय ...
Vinod Tawde, Hitendra Thakur news: सांगण्यासारखे काही आहे का, पैसे वाटप, बैठका करू शकतो का. पोलिसांनी पत्रकार परिषद का रोखली? कोणत्या आचारसंहितेत लिहिले की पत्रकार परिषद घेऊ शकत नाही, असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. ...
Vinod Tawade news: मतदानाच्या एक दिवस आधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तावडेंकडे काही डायऱ्याही सापडल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केली आहे. ...
महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीत वातावरण आपल्या बाजूने वळवता येतेय का असा केविळवाणा दुर्दैवी प्रयोग होतायेत असा आरोप भाजपाने केला आहे. ...
Uttar Pradesh Assembly Bypoll: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या नऊ जागांसाठी होत असलेली पोटनिवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ...
Maharashtra Vidhansabha Election 2024: कोणता पक्ष जिंकेल याबाबत सट्टाबाजारात वातावरण गरम आहे. राजस्थानी सट्टाबाजाराचा अंदाज खरा ठरतो की खोटा हे जरी वादातीत असले तरी महाराष्ट्रात मविआवर जास्त पैसे आकारले जात आहेत. ...