श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारसोबत असल्याचे मत मांडले. ...
उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...
Nagpur Election News: भाजप आणि काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसोबत इतरांनीदेखील काही काळापासून संघटन बांधणीला सुुरुवात केली होतीच. आता त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा दावा केला असून, निवडणुकीची अधिकृत घोषणा कधी होते, याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष ...
Himanta Biswa Sarma News: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यात मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून, आता हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर आणखी काही गंभीर आर ...