श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे 250 रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. ...
यासंदर्भात उमा भारती यांनी, अयोध्येतील रामजन्मभूमी न्यासचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयालाही माहिती दिली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी उपस्थित राहणाऱ्या पाहुन्यांच्या यादीतून आपले नाव वगळावे, असेही त्य ...
नगरसेवक व स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अमय गोटेकर , नगरसेविका रूपाली ठाकूर, परशू ठाकूर याच्या नेतृत्वात त्रस्त नागरिकांनी नागपुरातील रविवारी सिव्हिल लाईन येथील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानी रविवारी धडक देऊन धरणे आंदोलन केले. ...
राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...
कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...