श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. ...
पिंपरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘काँग्रेसच्या नेत्यांना सुरवातीपासूनच मराठा आरक्षण मान्य नव्हते. ...
शिवसैनिकांनी हिंसेचा मार्ग पत्करला तर राष्ट्रपती राजवट लागू करुन महाविकास आघाडीचा प्रयोग चिरडण्यास केंद्र सरकार मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे उद्धव यांना कोरोना, बेरोजगारी यासारख्या मूळ समस्यांना भिडतानाच अधिक धोरणीपणे पुढील वाटचाल करावी लागेल. ...