लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; राऊतांनी शिवसेनेचा पुढील 'प्लान' सांगितला - Marathi News | topic of kangana ranaut ended for shiv sena says mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; राऊतांनी शिवसेनेचा पुढील 'प्लान' सांगितला

ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला ...

"महाराष्ट्रद्रोही भाजपाचा 'धिक्कार', आता मराठी कलाकारांचाही केला अपमान"  - Marathi News | Marathi artists now being insulted by BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रद्रोही भाजपाचा 'धिक्कार', आता मराठी कलाकारांचाही केला अपमान" 

मराठी कलाकार, त्यांच्या अभिनयाचा दर्जा व चित्रपट सृष्टीतले त्यांचे योगदान काय आहे, याचा अवधूत वाघ सारख्या सुमार बुद्धीच्या लोकांनी अभ्यास करावा आणि मग मराठी कलाकारांबद्दल बोलावे, ...

ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला - Marathi News | shiv sena mp sanjay rauts indirectly slams kangana ranaut over police security | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला

नाव न घेता संजय राऊत यांचा कंगनाला सवाल; भाजपवरही डागली तोफ ...

माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल  - Marathi News | BJP MP who attacked ex-serviceman free from three years, when will action be taken? Congress question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माजी सैनिकावर हल्ला करणारा भाजपा खासदार तीन वर्षे मोकाट, कारवाई कधी होणार? काँग्रेसचा सवाल 

भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. ...

"दिल्लीत पवारांना हाणले होतं ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत"; भाजपा आमदार - Marathi News | "Jitendra Awhad seems to have forgotten that Pawar was defeated in Delhi"; BJP MLA Atul Bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिल्लीत पवारांना हाणले होतं ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत"; भाजपा आमदार

मंत्रीपदावर असताना लोकांचे अपहरण करून मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड  भुरट्या गुंडगिरीचे समर्थन करणारच असं आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. ...

गृहमंत्री अमित शाहा रुग्णालयात, प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती - Marathi News | home minister amit shah hospitalised, aiims doctors gave important information about his health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री अमित शाहा रुग्णालयात, प्रकृतीबाबत एम्सच्या डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना काल रात्री पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ...

“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला - Marathi News | BJP leader Ashish Shelar Target Shiv Sena & Sanjay Raut over Navy Officer beaten Controversy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“कायद्याचे राज्य”आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?”; भाजपा नेत्याचा शिवसेनेला टोला

संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. ...

"ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते, हे राज्य कुणाच्या बापाचे नाही" निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Nilesh Rane lashes out at Sanjay Raut Says Brands are created to sell goods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते, हे राज्य कुणाच्या बापाचे नाही" निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. ...